Maharashtra krushi vibhag मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी सुरु आहे भरती !

Maharashtra krushi vibhag मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी सुरु आहे भरती !

Maharashtra krushi vibhag bharti 2024 : कृषी विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभागात सध्या भरती सुरु आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर नोकरी साठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शासन कृषी विभागात भरती सुरु आहे. कृषी व पदुम विभाग येथे रिक्त पदांची भरती केली जाणार आहे . तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कृषी विभागाद्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. व्यवस्थापकीय पदांसाठी पुणे विभागात ही भरती होणार  आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

उमेदवार या पदाच्या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करू शकतात . अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ ही आहे . त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्या आधीच  अर्ज करावेत. या भरतीसाठी उमेदवारांनी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

कृषी संचालक, आत्मा कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर , पुणे 

Leave a Comment

9163