Mumbai Port Trust मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती, इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी !

Mumbai Port Trust मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती, इंजिनीअर्ससाठी नोकरीची संधी !

Mumbai Port Trust Recruitment 2024 :  मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या मुंबई पत्तन प्राधिकरण यांच्याकडे चार रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या चारही जागा उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदाच्या आहेत. इच्छुक उमेदवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४ पर्यंत या भरतीमध्ये त्यांचा अर्ज दाखल करू शकतात. नोकरीवर रुजू झाल्यानंतर दर महिना २० हजार ८०० इतके वेतन देण्यात येईल. शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि अर्जाविषयीची माहिती जाणून घेऊ.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीमधील उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदावर रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागेल

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुंबई बंदर प्राधिकरणाने त्यांच्याकडील रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदासाठी ही भरती सुरू असून या पदाच्या एकूण चार जागा रिक्त आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट भरतीमधील उपमुख्य यांत्रिकी अभियंता या पदावर रुजू झाल्यानंतर मुंबई हे नोकरीचे ठिकाण असेल. भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करावा लागेल. हा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर उमेदवारांना करायचा आहे. अर्ज प्रक्रिया दिनांक २३ जुलै २०२४ रोजी सुरू होईल तर दिनांक २२ ऑगस्ट २०२२४ हा अर्ज करण्यासाठी चा शेवटचा दिवस असेल.

Online Application Link अर्जाची लिंक  : https://onlinevacancy.shipmin.nic.in/

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

  • मेकॅनिकल इंजीनियरिंग पदवीधर
  • इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवीधर
  • इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग पदवीधर

वयोमर्यादा (Age limit) –

  • वय वर्ष ४२ पर्यंतचे उमेदवार या भरतीत सहभागी होऊ शकतात.
  • SC किंवा ST वर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची अधिक सूट मिळेल.
  • OBC वर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची अधिक सूट मिळेल.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये उपमुख्य यांत्रिकी अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना १६,०००/- ते २०,८००/- इतके वेतन मिळेल. अर्जात विचारलेली माहिती अचूक भरली जात आहे, तसेच अर्जात सांगितलेली सर्व कागदपत्रे अर्ज जमा करतेवेळी अचूक पद्धतीने जोडलेली आहेत की नाही याची खात्री करून मगच अर्ज जमा करावा. अर्ज भरण्यासाठी ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच २२ ऑगस्ट २०२४ नंतर अर्ज सादर केल्यास तो या भरतीत ग्राह्य धरला जाणार नाही

Leave a Comment